कसा होणार ह्या कर्जमाफीने शेतकरी चिंतामुक्त ? महाविकास आघाडी सरकारने आणलेली 'महात्मा फुले कर्जमाफी २०१९' खरोखर उपयोगी आहे का? ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची थकीत कर्जे म्हणजे कोणती कर्जे? रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय चुकले? २ लाख रुपयात ७/१२ कोरा होणार आहे काय? शेतकरी चिंतामुक्त होणार का? मार्च २०२० नंतर होणार कर्जमाफी, म्हणजे काय ?
Sub Topics :Kolhapur: म टा...
goo.gl
mumbai news: शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा सरकारचा मानस असून, पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी सवलती देण्याचा लवकरच निर्णय होईल.
टोप / वार्ताहर शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करावी. जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तो पर्यंत सेवा संस्थेचे टाळे काढणार नसल्याचा इशारा टोप व दक्षिनवाडी येथील नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांनी दिला. तर, टोप येथील छत्रपती राजाराम विविध कार्
“महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसोबत दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अचूक माहिती मिळवली जाईल व त्या माहितीच्या आधारे एकूण थकबाकीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही अर्थमंत्री @
भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल.
भोगावती/प्रतिनिधी सरसकट कर्जमाफीसाठी कुरुकली (ता.करवीर) येथील कुरुकली विकास सहकारी सेवा संस्थेला पदाधिकाऱ्यासह बहुसंख्य सभासदांनी काल, शनिवारी टाळे ठोकले. सरसकट कर्जमाफी न झाल्यास विकास सेवा संस्थाच बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने शेत
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
5. सदर योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत
पीक कर्जाचे पुनर्गठन/ फेर पुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल आणि
व्याजासह दि. 30.9.2019 रोजी थकबाकीची रक्कम रु. 2.00 लाखापेक्षा जास्त
असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत.
मुंबई | ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 नुसार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शिवाय या योजनेत कोणतीही अट-शर्त असणार नाही असं सरकारकडून सांगण
कुंभोज/वार्ताहर महाराष्ट्र सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय चांगला असला तरी याचा फायदा बोटावर मोजण्याइतक्या लोकांना होणार आहे. महाराष्ट्रात केवळ 19 टक्केच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी अंगावरील सोने तारण ठेवून, दुष्काळ, पूरग्
कर्जमाफी घोषित झाल्यानंतर देखील शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
पश्चिम महाराष्ट्रात थकीत कर्ज असलेले शेतकरी फक्त्त 2ते 5%असतील सर्व कर्जदार हे चालू कर्ज घेतलेले आहेत. प्रत्येक वर्षी ऊस शेतकरी बिलातून कर्ज फेडतो. आणि पुन्हा नवीन कर्ज काढतो. त्याला कर्जमाफी मिळणार काय? कारण पुराने सर्व शेतकरी नुकसानग्रस्त आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी
ही कर्जमाफी मार्चमध्ये मिळणार आहे.
याचा कोणत्याही प्रकारचा तपशील दिला गेला नाही.
आमच्या सरकारने सरसकट कर्जमाफी दिली होती.
सप्टेंबर 2019 पर्यंतच ही कर्जमाफी असल्याने ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळणार नाही!
Nagpur: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. पण त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाह
Latest and breaking maharashtra News Headlines in marathi on Maharashtra Today,Latest marathi News,शेतकऱ्यांना आताच कर्जमाफी देणे शक्य नाही - शरद पवार
ऑनलाइन टीम / नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शेतकऱयांना 2 लाखपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्येंच्या या घोषणे संदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱयांना फक्त 2 लाख रूपये नाही तर, सरसकट कर
आज झालेल्या २ लाख रुपयांच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही हि भूमिका घेतली आहे.
Source - https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1208344605583757312
ऑनलाइन टीम / नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शेतकऱयांना 2 लाखपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्येंच्या या घोषणे संदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱयांना फक्त 2 लाख रूपये नाही तर, सरसकट कर
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी; उद्धव ठाकरेंची घोषणा