तिसरी कर्जमाफी जाहीर झाली, याही वेळी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. म्हणूनच ‘सरसकट कर्जमाफी करावी’ अशा मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात शेकडो गावांमध्ये विकास सेवा संस्थांना टाळे ठोकण्याची आंदोलने सुरू झाली आहेत.
Kolhapur: म टा...
टोप / वार्ताहर शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करावी. जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तो पर्यंत सेवा संस्थेचे टाळे काढणार नसल्याचा इशारा टोप व दक्षिनवाडी येथील नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांनी दिला. तर, टोप येथील छत्रपती राजाराम विविध कार्
भोगावती/प्रतिनिधी सरसकट कर्जमाफीसाठी कुरुकली (ता.करवीर) येथील कुरुकली विकास सहकारी सेवा संस्थेला पदाधिकाऱ्यासह बहुसंख्य सभासदांनी काल, शनिवारी टाळे ठोकले. सरसकट कर्जमाफी न झाल्यास विकास सेवा संस्थाच बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने शेत
कुंभोज/वार्ताहर महाराष्ट्र सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय चांगला असला तरी याचा फायदा बोटावर मोजण्याइतक्या लोकांना होणार आहे. महाराष्ट्रात केवळ 19 टक्केच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी अंगावरील सोने तारण ठेवून, दुष्काळ, पूरग्