मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. पण दुसऱ्या दिवसापासून कर्जमाफी बद्दल प्रत्येक नेता रोज नव-नवीन वक्तवे करून महाराष्ट्रीयन जनतेला कसे गोंधळात टाकत आहेत .
goo.gl
mumbai news: शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा सरकारचा मानस असून, पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी सवलती देण्याचा लवकरच निर्णय होईल.
“महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसोबत दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अचूक माहिती मिळवली जाईल व त्या माहितीच्या आधारे एकूण थकबाकीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही अर्थमंत्री @
भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल.
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
5. सदर योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत
पीक कर्जाचे पुनर्गठन/ फेर पुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल आणि
व्याजासह दि. 30.9.2019 रोजी थकबाकीची रक्कम रु. 2.00 लाखापेक्षा जास्त
असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत.
आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही हि भूमिका घेतली आहे.
Source - https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1208344605583757312
ऑनलाइन टीम / नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शेतकऱयांना 2 लाखपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्येंच्या या घोषणे संदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱयांना फक्त 2 लाख रूपये नाही तर, सरसकट कर
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी; उद्धव ठाकरेंची घोषणा