शेतकरी कर्जमाफी आणि गोंधळात टाकणारी नव-नवीन वक्तवे
posted in ही कसली अर्धवट कर्जमाफी?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. पण दुसऱ्या दिवसापासून कर्जमाफी बद्दल प्रत्येक नेता रोज नव-नवीन वक्तवे करून महाराष्ट्रीयन जनतेला कसे गोंधळात टाकत आहेत .



  • सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार - बाळासाहेब थोरात

    goo.gl

  • शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा सरकारचा मानस असून, पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी सवलती देण्याचा लवकरच निर्णय होईल.

    कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवणार: राज्यपाल

    mumbai news: शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा सरकारचा मानस असून, पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी सवलती देण्याचा लवकरच निर्णय होईल.



  • NCP on Twitter

    “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसोबत दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून अचूक माहिती मिळवली जाईल व त्या माहितीच्या आधारे एकूण थकबाकीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही अर्थमंत्री @



  • रिकामटेकड्या लोकांकडून कर्जमाफी योजनेची बदनामी- मुख्यमंत्री

    भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल.



  • दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारडून वेगळा विचार : जयंत पाटील

    दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 [4 years ago]

    5. सदर योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/ फेर पुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल आणि व्याजासह दि. 30.9.2019 रोजी थकबाकीची रक्कम रु. 2.00 लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - 2 लाखांहून अधिकची कर्जमाफी करणार


    [4 years ago]
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत 2 लाखांचं कर्ज माफ


    [4 years ago]
  • जयंत पाटील - २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी [4 years ago]

    आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही हि भूमिका घेतली आहे.

    Source - https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1208344605583757312



  • सरसकट कर्जमाफी हवी : राजू शेट्टींची मागणी - तरुण भारत

    ऑनलाइन टीम  / नागपूर  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शेतकऱयांना 2 लाखपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्येंच्या या घोषणे संदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱयांना फक्त 2 लाख रूपये नाही तर, सरसकट कर



  • शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

    महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी; उद्धव ठाकरेंची घोषणा

  • अजित पवार - "शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार"


    [4 years ago]